Main Story

Pune

Trending Story

KDMC News: महापालिका अधिकाऱ्याने महत्त्वाची फाईल चक्क घरी मागवली? चौकशीची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागाची महत्त्वाची फाईल अधिकाऱ्याच्या घरी नेल्याचा आरोप. फाईल कारमध्ये ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुणे ०५ ऑगस्ट २०२६ :...

Mira Bhayandar Water Crisis: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट

मिरा-भाईंदरमधील सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातील ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडल्याने १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण होण्याची शक्यता. पुणे ०५ ऑगस्ट...

Team India चा ऐतिहासिक टप्पा! श्रीलंकेविरुद्ध ६००वा कसोटी सामना, शुभमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी

श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली Team India ऐतिहासिक टप्पा गाठणार. पुणे ०५ ऑगस्ट...

TRAI MyCall App Update: कॉल ड्रॉप, नेटवर्क समस्या थेट करता येणार रिपोर्ट ॲपचा नवा अवतार

TRAI ने MyCall ॲपचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले. कॉल ड्रॉप, ईको, ऑडिओ डिले आणि नेटवर्क समस्यांबाबत थेट फीडबॅक व तक्रार...

Mumbai Local News: महिलांसाठी ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव महिला डबा शोधणे होणार सोपे

मुंबई लोकलमध्ये महिला डब्याचे स्टॉपिंग गुलाबी रंगाने चिन्हांकित करण्याचा प्रस्ताव. ‘पिंक प्लॅटफॉर्म’मुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय वाढण्याची शक्यता. पुणे...

UPI व्यवहारांसाठी पैसे मोजावे लागणार? सरकारचा नवा प्लॅन MDR शुल्काचा प्रस्ताव काय आहे?

UPI व्यवहारांवरील शुल्काबाबत सरकारने संसदेत विधेयक मांडले आहे. MDR शुल्क लागू झाल्यास ग्राहक, दुकानदार आणि डिजिटल पेमेंटवर काय परिणाम होणार?...

सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाला ‘सेव्हन इलेव्हन’चा अडथळा? प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मिरा-भाईंदरच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातील आरसीसी पुलाचे काम रखडल्याचा आरोप; प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली. पुणे ०५...

थर्ड पार्टी विमा नसेल तर पेट्रोल-डिझेल नाही! सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला मोठा आदेश

थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना इंधन न देण्यासाठी पायलट प्रकल्प राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश; नवीन कार-दुचाकींसाठी दीर्घकालीन विमा अनिवार्य....

Weather News: देशभरात पावसाचा हाहाकार बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, तर 14 जण जखमी झाले आहेत....