महाराष्ट्र

Mumbai Rain: मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम 17 विमाने रद्द, 365 फ्लाईट्स उशिरा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 17 विमाने रद्द तर 365 फ्लाईट्स उशिराने धावत आहेत. इंडिगो आणि आकासा...

Rain News: राज्यात 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात करण्यात आली आहेत. भूस्खलन, पूर आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन...

IAS तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय हॉटेलमध्ये मोफत पाणी देणे बंधनकारक, नियमभंगावर कठोर कारवाई

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल्ससाठी कडक निर्देश जारी केले. ग्राहकांना सर्वप्रथम मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक असून नियमांचे...

Pune News: अतिवृष्टीमुळे भीमाशंकर मंदिराला पुराचा वेढा; जलमय परिसरातही भाविकांचा ‘हर हर महादेव’ जयघोष

अतिवृष्टीमुळे भीमाशंकर मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले. मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून जलमय परिसरातही भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषात दर्शन...

Kalyan Crime News: कल्याण स्टेशन परिसरातील मानवी तस्करी रॅकेटवर कारवाई 6 महिलांवर मकोका, 20 पीडितांची सुटका

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील कथित मानवी तस्करी व देहव्यापार रॅकेटवर पोलिसांची मोठी कारवाई. 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून...

Railway News: लोणावळा-कर्जत घाटात भूस्खलन मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम, 200 कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत

लोणावळा–कर्जत घाट विभागातील भूस्खलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 26 गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले असून ट्रॅक दुरुस्तीसाठी...

IND vs ENG 3rd T20: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान तिसरा सामना कधी आणि किती वाजता?

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेतील तिसरा सामना 7 जुलै रोजी ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाणार आहे. मालिका जिवंत ठेवण्यासाठी टीम...

Nashik Rain Alert: दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

नाशिक जिल्ह्यासाठी IMD ने अतिवृष्टीचा हाय अलर्ट जारी केल्यानंतर दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगीसह प्रमुख पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत...

Mumbai Rain: पावसामुळे 12 जणांचा मृत्यू नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केले दुःख, बाधित कुटुंबांना मदतीची मागणी

मुंबईतील मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले. बाधित कुटुंबांना तातडीची मदत आणि नुकसानभरपाई...

You may have missed