महाराष्ट्र

IAS तुकाराम मुंढेंना क्लिन चिट; आमदार खोपडेंची बडतर्फीची मागणी फेटाळली

नागपूर स्मार्ट सिटी व महापालिकेतील आरोपांप्रकरणी IAS तुकाराम मुंढेंना चौकशीत क्लिन चिट मिळाली असून आमदार कृष्णा खोपडेंची बडतर्फीची मागणी सरकारने...

पुणेकरांनो सावधान! आज रात्री शिवणे–नांदेड पूल रस्ता पूर्ण बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Pune News: पुण्यातील शिवणे ते नांदेड पूल रस्ता आज रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महावितरणकडून भूमिगत...

Pune BJP: महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू; 165 जागांसाठी 2500 इच्छुक, पुण्यात आजपासून मुलाखती

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 165 जागांसाठी तब्बल 2500 इच्छुक उमेदवार. आजपासून दोन दिवस शहर भाजप कार्यालयात मुलाखती; उमेदवार निवड प्रक्रिया...

Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडीवर हिवाळी अधिवेशनात चर्चा; रिंग रोड, मेट्रो प्रकल्पांना गती – मंत्र्यांची माहिती

पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. रिंग रोड, मेट्रो कॅरिडॉर व महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याची माहिती मंत्र्यांनी...

समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर व एअर ॲम्बुलन्स सेवा; अपघातग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg वर ट्रॉमा केअर सेंटर उभारणार असून एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. नागपूर–मुंबई महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची...

अमेरिकन व्हिसाधारकांसाठी मोठा इशारा! नियम तोडले तर व्हिसा कधीही रद्द होऊ शकतो; मुंबईतील अमेरिकी दूतावासाची थेट चेतावणी

मुंबईतील अमेरिकन दूतावासाने व्हिसाधारकांना गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेचे कायदे व इमिग्रेशन नियम मोडल्यास व्हिसा रद्द करून थेट डिपोर्ट केले...

स्थानिक स्वराज्य निवडणुका: ऑफलाइन नामांकनांना मंजुरी; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑफलाइन नामांकनांना परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. पुणे...

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र: मुंबईत मुलींच्या अपहरणावर सरकार गप्प का? अधिवेशनावरून तीव्र नाराजी

मुंबईत गेल्या 10 महिन्यांत 1,187 मुली बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून गंभीर...

वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी शतकामुळे भारताचा UAE वर २३४ धावांनी दणदणीत विजय | Under-19 Asia Cup

Under-19 Asia Cup च्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने UAE समोर ४३३ धावांचे लक्ष्य ठेवत २३४ धावांनी...