महाराष्ट्र

माहूरगड रेणुका देवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1.01 कोटी रुपये मदत

माहूरगड रेणुका देवी संस्थानने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 1 कोटी 1 लाख रुपये मदत जाहीर केली. देवस्थानाच्या पुढाकारामुळे प्रभावितांना...

KDMC प्रभाग रचनेत वाद: मनसे नेते प्रकाश भोईरांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवला आक्षेप

KDMC प्रभाग रचनेत वगळलेल्या १८ गावांचा समावेश पुन्हा करण्यावरून वाद पेटला आहे. मनसे नेते प्रकाश भोईर यांनी चुकीच्या प्रभाग रचनेविरुद्ध...

नाशिक पोलिसांची एमडी ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक

नाशिक पोलिसांनी एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळीवर सापळा रचून कारवाई केली. मुख्य आरोपी मुजफ्फार उर्फ मुज्जू शेखला अटक, 17 लाख...

नाशिकमध्ये दसरा मेळाव्यासाठी राज-उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर

नाशिक शहरात गुरुवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांकडून राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर लावले. दोन्ही बंधू एकत्र...

अष्टमीला आईने वाचवले मुलीचे जीवन; मोकाट गायीच्या हल्ल्यापासून बचाव

कळवण तालुक्यातील गांधी चौकात मोकाट गायीने हल्ला केला, पण आईने आपली मुलगी जीवावर खेचून वाचवली. घटना दोन मुलींना घेऊन जात...

श्री विठ्ठल-रुक्मिणी अभिषेकासाठी गंगाजल वापरल; सामाजिक वाद निर्माण

श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी स्थानिक चंद्रभागा नदीऐवजी उत्तर प्रदेशातील गंगाजल वापरण्यावर सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी मंदिर प्रशासनावर टीका केली...

रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल: शेतकऱ्यांचा खिसा कापला

रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, पूरबाधित शेतकऱ्यांकडून मदत घेऊन सरकारने शेतकऱ्यांचा खिसा कापला आहे; केंद्र सरकारकडून भरीव...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा, पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला

नागपूर ग्रामीण पोलिसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्याची चौकशी करून अहवाल कोर्टात सादर केला; FIRमध्ये दाखल केलेला घटनाक्रम...

नवनीत राणा आणि रवी राणा यांची दसऱ्यापूर्वी पदयात्रा सुरू

आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची पदयात्रा गंगा सावित्री निवास्थानापासून अंबा देवी एकविरा देवी मंदिरापर्यंत सुरु झाली,...

मोदींचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात भाषण: विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय

नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय; संघाची स्थापना हा योगायोग...

You may have missed