दिवाळीत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी; प्रशासनाकडून कडक कारवाई
जिल्हा प्रशासनाने दिवाळीत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक...
जिल्हा प्रशासनाने दिवाळीत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक...
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे निवडणूक पूर्वी प्रकाशित मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत दिवाळीनंतर देशाच्या समुद्री क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांचे विक्रमी गुंतवणूक करार होणार आहेत. २७...
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूरग्रस्त २९ जिल्ह्यांतील लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची...
खेडा जिल्ह्यात शेतकरी हजारो क्विंटल कापूस खाजगी व्यापाऱ्यांकडे विकत आहेत, कारण शासनाच्या वतीने कपाशी खरेदी केंद्र अद्याप सुरू झालं नाही....
जळगावात जना स्मॉल फायनान्स बँकेच्या रिलेशन मॅनेजरची १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी शेअर मार्केटमधून ४ कोटी...
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव जाधव या व्यक्तीने न्याय न मिळाल्याच्या नैराश्यात चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...
नेरुळमधील मंजुळा बिल्डिंग परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. सायंकाळी पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार तक्रारी...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आदिवासी समाजातील तरुण-तरुणी व्यवस्था आणि संविधानाविरोधात संभ्रमित झाले असून काहीजण नक्षलवादाच्या मार्गावर गेले आहेत....
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटलं की, "५ वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून ६ महिने घेऊ नका." सत्ताधाऱ्यांच्या...