महाराष्ट्र

वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटी; 30 जणांचा बळी

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन झाले, तर दोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे 30 जणांचा मृत्यू. नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रेकरू आणि स्थानिक...

Garh Ganesh Temple Jaipur: अनोखी परंपरा, पत्र लिहून पूर्ण होतात मनोकामना

जयपूरमधील गढ गणेश मंदिर हे गणपती भक्तांसाठी अनोखे तीर्थस्थान आहे. येथे भक्त पत्र लिहून बाप्पांकडे आपली इच्छा व्यक्त करतात. जाणून...

विष्णू नाद शंख पथकाने जिंकली पुणेकरांची मनं : तांबडी जोगेश्वरी गणेश मिरवणुकीत ढोल-ताशांचा जल्लोष

तांबडी जोगेश्वरी गणेश मिरवणुकीत विष्णू नाद शंख पथकाने सादर केलेल्या शंखनाद आणि ढोल-ताशांच्या गजराने पुणेकरांची मनं जिंकली. उत्साह, भक्ती आणि...

धाराशिव तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेश स्थापना : आगळावेगळा उत्सवाचा सोहळा

धाराशिवच्या तुळजापुरातील ऐतिहासिक साळुंखे गल्लीत पुरातन दगडी विहिरीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या 15 वर्षांपासून सुरू...

श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. विद्यमान...

सुबोध भावे यांच्या गणपती देखाव्यातून दिला अनोखा संदेश – “आई वडिलांना सांभाळा”

अभिनेता सुबोध भावे यांनी घरी गणपती आणि कार्तिकाचा देखावा साकारून समाजाला खास संदेश दिला आहे. त्यांच्या देखाव्यातून “आई-वडिलांना सांभाळा” हा...

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा: ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन

पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल ताश्यांच्या गजरात, वाजत-गाजत मानाच्या पहिल्या गणपतीचे आगमन झाले. सायली मेमाणे...

लालबागच्या राजाच्या अन्नछत्रावर वादंग: मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने दिली नकार

गणेशोत्सवात लाखो भाविकांना प्रसादरूपी भोजन देण्यासाठी लालबागच्या राजाने अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरी आणि सुरक्षेचा...

विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली | तीन ठार, अनेक अडकले

विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटची एक बाजू कोसळली. दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, अनेक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता. बचावकार्य सुरू. सायली मेमाणे...

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाचा निर्बंध; मुंबई मोर्च्यावर अनिश्चिततेचे सावट

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्त्वाखालील मोर्चा मुंबईकडे निघाला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता...

You may have missed