महाराष्ट्र

गोकुळ दूध दरवाढ: म्हैस व गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर १ रुपयाने वाढले

गोकुळ दूध संघाने म्हैस व गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी...

आझाद मैदानात डासांचा प्रादुर्भाव वाढला, महानगरपालिकेकडून धुराची फवारणी सुरू

मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू असताना डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला. महानगरपालिकेकडून धुराची फवारणी करून डास नियंत्रणाचे प्रयत्न...

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंड पवन बनेटीकडून दोन पिस्तुले जप्त; गुन्हे शाखा युनिट 4 ची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हे शाखा युनिट 4 ने मोठी कारवाई करत तडीपार गुंड पवन बनेटीला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि...

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई: २८ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

पुणे शहरातील वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गणेशोत्सव काळात २८ किलो गांजा, चारचाकी गाडी व मोबाईलसह १०.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपी...

चंदननगर पोलिसांची कारवाई: सराईत गुन्हेगार आदिल इफ्तेकार सय्यद १ वर्षासाठी कारागृहात

पुणे शहरातील चंदननगर पोलिसांची मोठी कारवाई. सराईत गुन्हेगार आदिल इफ्तेकार सय्यद याची बुलढाणा कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्धता. एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत आदेश....

सिंहस्थ प्राधिकरणात साधू-महंतांचा होणार समावेश, शासनाकडून नाराजीवर तोडगा

नाशिक सिंहस्थ प्राधिकरणात साधू-महंतांचा समावेश होणार आहे. संत संमेलनात साधू-महंतांनी व्यक्त केलेल्या नाराजी नंतर शासनाने दिले आश्वासन. सायली मेमाणे पुणे...

धनंजय देशमुख यांचा आरोप : फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या तपासात ढिलाई

आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने तपास यंत्रणेकडे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त...

विरार इमारत दुर्घटनेत बिल्डर आणि आणखी चौघांना अटक

विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत पोलिसांनी बिल्डर आणि जमीनमालकांच्या चार नातेवाईकांना अटक केली. एमआरटीपी कायदा आणि भारतीय दंड संहिता कलम...

ईद-ए-मिलादपूर्वी परिमंडळ-५ कार्यालयात मस्जिद ट्रस्टी व मिरवणूक आयोजकांची बैठक

ईद-ए-मिलाद सणाच्या तयारीसाठी परिमंडळ-५ कार्यालयात मस्जिद ट्रस्टी, मौलाना व मिरवणूक आयोजकांची बैठक झाली. वाहतूक समस्या, मार्गावरील अडचणी व शासनाच्या सूचनांवर...

महाराष्ट्रात एका दिवसात ₹३४,००० कोटींची गुंतवणूक, ३३,००० नवीन रोजगारनिर्मिती

महाराष्ट्र सरकारने एका दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करून ₹३४,००० कोटींची गुंतवणूक मिळवली. या गुंतवणुकीमुळे ३३,००० पेक्षा जास्त नवीन रोजगाराच्या...

You may have missed