महाराष्ट्र

ओव्हल कसोटीवर पावसाची वक्रदृष्टी? भारत-इंग्लंड सामन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाने टाकली अडचण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा ओव्हल कसोटी सामना ३१ जुलैपासून सुरू होत असून, पहिल्याच दिवशी पावसामुळे नाणेफेकही अडचणीत आली आहे....

कारगिल युद्धातील माजी सैनिकाला नागरिकत्व सिद्ध करण्यास भाग पाडल्याचा आरोप; पुण्यातील प्रकरणाने खळबळ

कारगिल युद्धात लढलेले निवृत्त सैनिक हकीमुद्दीन शेख यांना पुण्यात त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा देण्यास भाग पाडल्याचा आरोप; पोलिस कारवाईवर कुटुंबाची गंभीर...

सिलीगुडीमध्ये मानवी तस्करीचा मोठा पर्दाफाश; ३४ तरुणींची सुटका, ३ आरोपी अटकेत

झारखंडहून नोकरीच्या आमिषाने तामिळनाडूला नेत असलेल्या ३४ तरुणींची सिलीगुडी पोलिसांनी सुटका केली. मानवी तस्करी प्रकरणात ३ आरोपी अटकेत; आंतरराज्यीय रॅकेटचा...

Diva Station Fast Local Train: सप्टेंबरपासून दिवा स्थानकात थांबणाऱ्या जलद लोकल्स वाढणार; प्रवाशांमध्ये नाराजी

सप्टेंबरपासून दिवा रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनची संख्या वाढणार आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर निर्णय, मात्र इतर प्रवासी नाराज. सायली मेमाणे...

दिल्लीतील महिला उपनिरीक्षक 20 लाखांची लाच घेताना अडकली; गृह मंत्रालयाशी संबंधित प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Delhi Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षक नीतू बिष्ट हिला 20 लाखांची लाच घेताना अटक; गृह मंत्रालयाशी संबंधित बदली आणि भरतीप्रकरणी...

पुण्यातील काही भागात आज वीजपुरवठा खंडित — वडगाव जल केंद्रात होणाऱ्या दुरुस्तीमुळे कमी दाबाची पाणीपुरवठा

PMC वडगाव जल केंद्रावरील दुरुस्तीमुळे ३१ जुलै रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत पुण्यातील अनेक भागांमध्ये कमी दाबाची पाणीपुरवठा जाणवेल....

पुण्यात कदमवस्ती ग्रामपंचायतचा कठोर निर्णय: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना ₹5,000 दंड

पुण्याच्या कदमवस्ती ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध ‘वातावरणीय अपवित्रता’ अंतर्गत कारवाई; ₹5,000 दंड लागू. सेवा सुट्पाव नेमली! सायली मेमाणे पुणे...

‘महादेवी’ला परत द्या! – धनंजय पोवारची भावनिक साद सरकारकडे, कोल्हापूरकरांच्या भावना उफाळल्या

कोल्हापूरच्या लाडक्या महादेवी हत्तीणीला गुजरातला हलवण्याच्या निर्णयावर बिग बॉस फेम धनंजय पोवारनं भावनिक व्हिडीओद्वारे सरकारकडे तिला परत आणण्याची मागणी केली...

सलमान खानला भेटण्यासाठी दिल्लीतून नाशिकपर्यंत आले ३ अल्पवयीन मुले, वाटेत घडली भयावह घटना

सलमान खानला भेटण्याच्या हट्टासाठी तीन अल्पवयीन मुले दिल्लीतून नाशिकला पोहोचली. मात्र वाटेत त्यांच्या आयुष्यात घडली एक भयावह घटना. नाशिकमध्ये मुलांना...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 : सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 MW वीज निर्मितीचे लक्ष्य

सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस...

You may have missed