महाराष्ट्र

रिलायन्स डिफेन्स : रत्नागिरीत उभारणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी

रिलायन्स डिफेन्स : रत्नागिरी जिल्ह्यात रिलायन्स डिफेन्स आणि जर्मन कंपनी राईनमेटल AG यांच्या भागीदारीत बॉम्ब व स्फोटकांची भव्य फॅक्टरी उभारली...

हेलन यांचा 85व्या वर्षीही फिट आणि फाईन, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

85व्या वर्षीही फिटनेसची कमाल करणाऱ्या हेलन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. पाहा हेलन यांचा प्रेरणादायी व्यायाम.सायली मेमाणे,पुणे २४ मे २०२४...

सरकारची दमछाक? लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे निधी वळवण्याची भूमिका

लाडक्या बहिणी योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून 357 कोटी 70 लाख रुपये निधी वळवला जाणार आहे. आर्थिक जुळवाजुळव आणि निधी वळवण्यावर...

मियाझाकी आंब्याची कमाल! पुण्याच्या शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा

पुण्यातील शेतकऱ्याने मियाझाकी आंबा पिकवून जगात खळबळ उडवली. किंमत प्रति किलो 1.5 लाख! जाणून घ्या या दुर्मिळ आंब्याची कहाणी.सायली मेमाणे,...

पॉक्सो अंतर्गत दोषी ठरलेल्यास माफी : सर्वोच्च न्यायालयाचा विचारपूर्वक निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने पॉक्सो अंतर्गत दोषी ठरलेल्या तरुणाची शिक्षा रद्द करत नैतिक आणि मानवी मूल्यांचा विचार केला. न्यायाच्या संकल्पनेत नवा दृष्टिकोन.सायली...

सी-60 कमांडोंना मोठे यश: मुसळधार पावसात 14 लाखांचे इनामी 4 हार्डकोर नक्षलवादी ठार

सी-60 कमांडोंना मोठे यश: मुसळधार पावसात 14 लाखांचे इनामी 4 हार्डकोर नक्षलवादी ठार; एक दलम कमांडर आणि तीन सदस्यांचा समावेशसायली...

बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, पोलिस तपास सुरू

बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पावर मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर गोळीबार; एक ठार, इतर आरोपी फरार. पोलिस तपास सुरू.सायली मेमाणे, पुणे २३...

अहिल्यानगरमध्ये १२ वाळू डेपोंचा ई-लिलाव ९ जूनला, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ वाळू डेपो ९ जूनला लिलावात; २ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी अनिवार्य. नवीन वाळू धोरणामुळे पारदर्शक प्रक्रिया आणि अनधिकृत...

मीठी नदी गाळ प्रकरणात ईडीची एंट्री, बीएमसी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

बीएमसीच्या मीठी नदीतील गाळ प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी ईडीने हस्तक्षेप केला आहे. बीएमसी अधिकारी, ठेकेदार आणि इतरांवर धनशोधनाचा संशय.सायली मेमाणे,...

गणेशोत्सवात मुंबई–कोकण जल परिवहन सेवा सुरू

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईहून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जल परिवहन सेवा सुरू होणार असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.सायली...