Home

पुण्यातील हवा ‘अतिखराब’; AQI 309 वर पोहोचत प्रदूषणाचा धोकादायक स्तर

पुण्यातील AQI 309 पर्यंत पोहोचत हवा ‘अतिखराब’ श्रेणीत. बांधकाम प्रकल्प, धूळ व हवामानातील बदलांमुळे प्रदूषणात वाढ. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे...

खंडोबा गडावर धक्कादायक चोरी; २१ किलो चांदीचे दागिने व रोकड मिळून ४१ लाखांचा ऐवज लंपास

कुलदैवत खंडोबाच्या मंदिरात चोरट्यांनी दोन दरवाजे तोडून प्रवेश केला. २१ किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा ४१ लाखांचा ऐवज...

दादर चैत्यभूमी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था; अशोक स्तंभावर मेटल डिटेक्टर, 70 पेक्षा अधिक जवान तैनात

दादर चैत्यभूमी अशोक स्तंभ परिसरात सुरक्षात्मक उपाय वाढवले. व्हीआयपी नेते अभिवादनासाठी येत असल्याने मेटल डिटेक्टर, बॅग तपासणी यंत्रणा बसवली; 70...

डोंबिवलीत खळबळ! खाडीकिनारी 107 तितर पक्षी मृत; वनविभागाचा पंचनामा सुरू

डोंबिवली मोठागाव खाडी किनारी 107 तितर पक्षी मृत अवस्थेत आढळले. वनविभागाची तातडीची कारवाई, पंचनामा सुरू. मृत्यूचे कारण अस्पष्ट; परिसरात चिंता...

मुंबई RTO ची नवी संधी: दुचाकीसाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा? MH02GR मालिकेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई RTO (पश्चिम) येथे MH02GQ मालिका संपुष्टात; नवी MH02GR मालिका सुरू. आकर्षक आणि पसंतीच्या नंबरसाठी अर्ज प्रक्रिया जाहीर. डिमांड ड्राफ्ट,...

रेल्वेत चोरीचा वाढता धोका: नांदेड स्टेशन अव्वल, भुसावळ व संभाजीनगरही टार्गेट; २,४०० हून अधिक गुन्हे नोंद

रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांचा डल्ला वाढला. नांदेड, भुसावळ आणि छत्रपती संभाजीनगर ही स्टेशन चोरीच्या घटनांत अव्वल. जानेवारी–ऑक्टोबरमध्ये 2,400+ गुन्हे नोंद; मोबाईल...

कर्जत–कल्याण राज्यमार्गावर वनजमीन अडथळा; दुपदरीकरणाला बांधकाम खात्याचा असहकार कायम

कर्जत–कल्याण राज्यमार्गावरील वनजमीन प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित. ठेकेदाराने वनपरवानगी नसल्याने रस्त्याचे दुपदरीकरण अपूर्ण ठेवले. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा उघड. जाणून...

कात्रज–नवले ब्रिज मार्गावर नवी वेगमर्यादा लागू; ४० किमी प्रतितास वेग अनिवार्य

कात्रज बोगदा–नवले ब्रिज दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रणासाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा लागू. अत्यावश्यक सेवा वाहनांना सवलत; उल्लंघन करणाऱ्यांवर CCTV...

रवींद्र चव्हाण: कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला पुढील पाच वर्षांत प्राधान्य

रवींद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण हे पुढील पाच वर्षांचे मुख्य...

नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळे यांचा केंद्राला थेट सवाल

नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांवर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत गंभीर चर्चा केली. नऱ्हे भागात शून्य अपघात साध्य करण्यासाठी केंद्राने उपाययोजना...

You may have missed