रत्नागिरी विमानतळ 2026 पासून सुरू होणार; प्रवासी टर्मिनलचे बांधकाम जोरात
रत्नागिरी विमानतळाचा प्रवासी टर्मिनल 50% पूर्ण झाला असून बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंत्री उदय सामंत यांनी 31 मार्च 2026...
रत्नागिरी विमानतळाचा प्रवासी टर्मिनल 50% पूर्ण झाला असून बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंत्री उदय सामंत यांनी 31 मार्च 2026...
महाराष्ट्राच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलां आणि बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे, केंद्र सरकारच्या...
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच; मराठी चित्रपट, वेबसिरीज, नॉन-फिक्शन शो आणि आंतरराष्ट्रीय डब कंटेंटसह मनोरंजनाची मेजवानी फ्री उपलब्ध. मराठी भाषेसाठी...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्प आणि एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसवर क्रेडिट व डेबिट कार्ड नियमांचे पालन न केल्याबद्दल...
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 पदांच्या नोकरभरतीला सहकार विभागाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला...
मिरा भाईंदर शहरात अंमली पदार्थ विरोधी विभागाने 501.6 ग्रॅम वजनाचा आणि 1 कोटी 32 हजार रुपये किमतीचा एमडी मेफेड्रोन जप्त...
अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळ अधिक तीव्र होत असून ते गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा थेट धोका...
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड परिसरात रस्त्यांची गंभीर दुरवस्था, खड्डे आणि निकृष्ट कामांमुळे दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. फ्लायओव्हर काम रखडल्यामुळे वाहतूक...
नंदूरबारमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर पिक विमा जुलैपासून सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा हक्क व विमा...
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह आणि विक्रीची प्रकरण समोर आले, वाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध...