Home

जुन्नरमध्ये सीसीटीव्हीत कैद तीन बिबटे – नागरिकांत भीती, वनविभागावर दबाव

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकाच वेळी तीन बिबटे फिरताना सीसीटीव्हीत कैद; नागरिकांत भीती, वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी सायली मेमाणे पुणे...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान; उमेद मॉल, ई-नाम योजना आणि इतर निर्णय

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान, 10 जिल्ह्यांत 'उमेद मॉल', 'ई-नाम' योजनेत सुधारणा आणि विशेष न्यायालयांसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात...

मुंबईत गोड पाण्याचा नवा स्रोत! BMC वर्सोव्यात उभारणार समुद्राचे पाणी गोड करणारा प्रकल्प

मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी बीएमसीने वर्सोव्यात समुद्राचे पाणी गोड करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पावर ३,५२० कोटी खर्च...

पुण्यात बालवेश्याव्यवसायावर पोलिसांचा दणका – कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील

फरासखाना पोलिसांची कारवाई – बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, दोन महिलांना अटक, कुंटणखाना 3 वर्षांसाठी सील रिपोर्टर : झोहेब शेख...

महाराष्ट्रात सरकारी ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक सेवा; मराठी तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी

महाराष्ट्र सरकार लवकरच सरकारी ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सुरू करणार आहे. यामुळे मराठी तरुणांसाठी स्थिर रोजगार आणि प्रवाशांसाठी...

कोल्हापूरची महादेवी हत्ती अखेर वनतारामध्ये; 40 वर्षांच्या स्नेहबंधानंतर न्यायालयीन निर्णयानंतर अखेरचा निरोप

कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मंदिरात 40 वर्षे वास्तव्य करणारी महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनतारा प्रकल्पात हलवण्यात आली. कोर्टाच्या आदेशामुळे भावनिक...

“ऑपरेशन सिंदूरवर संसदेत अमित शहांचा हल्लाबोल: चिदंबरम यांच्या विधानावर जोरदार टीका”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा करताना माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावर जोरदार टीका केली. त्यांनी...

पुणे कारेगाव शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू; जनजागृतीची गरज

शिरूर तालुक्यातील कारेगाव शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. शेततळ्यांच्या सुरक्षिततेबाबत तांत्रिक नियमन आवश्यक.सायली मेमाणे पुणे...

पुण्यात पाणीगळती कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन! जलसंपदा मंत्र्यांनी दोन महिन्यांत उपाय सुचवण्यास आदेश

पुणे महानगरपालिकेने पाणी वापर दरसाठी जास्त वापरल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 8 TMC अतिरिक्त पाणी वापराबाबत चिंता व्यक्त...