Home

महाराष्ट्रात नवे मद्य परवाने वाटप; राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ

महाराष्ट्र सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना ३२८ परवाने दिले. यात सुमारे ३०% परवाने राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना मिळाले असून वादाला तोंड...

मुंबई चौपाट्यांवर विसर्जनावेळी सावधान! स्टिंग रे आणि ब्लू जेलीफिशपासून सर्तक राहण्याचे आवाहन

गणेश विसर्जनावेळी मुंबईतील चौपाट्यांवर स्टिंग रे आणि ब्लू जेलीफिश प्रजातीच्या माशांचा धोका. मुंबई पालिकेने नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या असून प्रथमोपचार...

गावातील नळ शोभेची वस्तू ठरले; उपसरपंचाचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन, प्रशासनाची धांदल

भंडारा जिल्ह्यातील परसवाडा (देव्हाडी) गावात 22 वर्षांपासून बंद असलेली नळ पाणीपुरवठा योजना निष्क्रिय आहे. उपसरपंच पवन खवास यांनी भीक मागून...

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला बॅनरबाजीची जोरदार साथ, मुंबईत गणेशोत्सवात राजकीय रंग

मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आला आहे. गिरगाव, दादर, चर्नीरोड परिसरात समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत असून...

सडक अर्जुनीत खासगी बस-ट्रक अपघात; 6 प्रवासी गंभीर जखमी, 6 महिन्याच्या बालिकेचा समावेश

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात खासगी बस-ट्रक अपघात झाला. यात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये एका 6 महिन्याच्या...

Thane News : घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर शरद पवार गटाचे आंदोलन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखी कृती

ठाणेतील घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधले....

महागाईपासून दिलासा मिळावा; गणरायाला खडसेंची प्रार्थना

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सह पत्नीक गणेशपूजन करून महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना महागाईतून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना गणरायाकडे केली....

अजित पवार यांच्या हस्ते भवानीनगर कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन

भवानीनगर येथील छत्रपती सहकारी कारखान्यातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण...

वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, जम्मूच्या दोडा जिल्ह्यात ढगफुटी; 30 जणांचा बळी

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन झाले, तर दोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे 30 जणांचा मृत्यू. नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रेकरू आणि स्थानिक...

Garh Ganesh Temple Jaipur: अनोखी परंपरा, पत्र लिहून पूर्ण होतात मनोकामना

जयपूरमधील गढ गणेश मंदिर हे गणपती भक्तांसाठी अनोखे तीर्थस्थान आहे. येथे भक्त पत्र लिहून बाप्पांकडे आपली इच्छा व्यक्त करतात. जाणून...

You may have missed