Main Story

Pune

Trending Story

मुंबई रिक्षा फसवणूक : १२ किमी प्रवासासाठी ९० हजार रुपये घेतले, आरोपी अटकेत

अंधेरी ते वांद्रे या १२ किमी प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने तरुणाकडून ९० हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला...

चिखलदरा कार अपघात : पावसामुळे कार दरीकडे झुकली, चार तरुणांचे जीव वाचले

चिखलदरा येथे मुसळधार पावसात कार घसरून दरीत जाण्याचा धोका निर्माण झाला होता. चार तरुण थोडक्यात बचावले असून नागरिकांच्या तत्परतेने मोठा...

पुणे तिहेरी हत्याकांड : ‘जय भीम’ गोंदवलेली महिला आणि दोन मुलांचे मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान

पुणे तिहेरी हत्याकांडात खंडाळे घाटात एका महिलेच्या हातावर 'जय भीम' गोंदवलेले असून तिच्यासह दोन मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले....

बारामतीत 7 मिमी पाऊस, माळशिरसात 500 जणांचे स्थलांतर

बारामतीत एका दिवसात विक्रमी 7 मिमी पाऊस; नीरा कालवा फुटल्याने पूरस्थिती, माळशिरसात 500 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर.सायली मेमाणे, पुणे २५ मे...

महाराष्ट्र 2047 व्हिजन ते परकीय गुंतवणूक : नीती आयोगाच्या बैठकीत फडणवीसांचे १० ठळक मुद्दे

नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र 2047 व्हिजन, परकीय गुंतवणूक, उद्योग धोरण, पायाभूत प्रकल्प यावर सविस्तर भाष्य...

सिन्नर बस स्थानक छत कोसळले : पावसामुळे मोठा अपघात, शिवशाही बसेसचे नुकसान

सिन्नर बस स्थानकाच्या छताचा भाग पावसामुळे कोसळून शिवशाही बसेस आणि इतर वाहनांचे नुकसान. मनुष्यहानी टळली; भ्रष्टाचाराचा आरोप.सायली मेमाणेपुणे २५ मे...

पुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्ण : रुग्णवाढ सौम्य, चिंता वाढते

पुण्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण १५ वर पोचले असून, त्यातील बहुतांश महापालिका हद्दीत आढळले आहेत. राज्यात २०९ सक्रिय रुग्णांची नोंद.सायली मेमाणे,...

शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण : मार्केट यार्डातील डमी अडत्यावर आरोप

शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचा प्रकार पुण्यातील बाजार समितीत उघड, डमी अडत्यावर कारवाईची शक्यता.सायली मेमाणे, पुणे २५ मे २०२५ : शेतकऱ्याला...

महाराजस्व अभियान 2024 : जमिनीचे व्यवहार, फेरफार, एन.ए. आदेश एका छताखाली

महाराजस्व अभियान 2024 दरम्यान महसूल विभाग जमिनीचे व्यवहार, फेरफार, एन.ए. आदेश, गाव नकाशातील अतिक्रमण यावर तातडीने कारवाई करणार आहे.सायली मेमाणे,...

पंचगंगा नदीला पूर, वाहतूक ठप्प, १४२ गावांना फटका

कोल्हापुरात मुसळधार पावसानंतर पंचगंगा नदीला पूर आला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील १४२ गावांना याचा मोठा फटका बसला आहे.सायली...

You may have missed