नाशिकमध्ये कंत्राटदारांचा संताप: थकीत बिलांमुळे शासनाची ‘अंत्ययात्रा’
नाशिकमध्ये थकीत कोट्यवधी रुपयांच्या बिले न दिल्याने कंत्राटदार संतापले; 19 ऑगस्टपासून सुरू असलेल्या तिन दिवसीय आंदोलनात बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर अंत्ययात्रा...
नाशिकमध्ये थकीत कोट्यवधी रुपयांच्या बिले न दिल्याने कंत्राटदार संतापले; 19 ऑगस्टपासून सुरू असलेल्या तिन दिवसीय आंदोलनात बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर अंत्ययात्रा...
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड ठेवण्यात आले आहे. महसूल मंत्र्यांच्या निर्णयानुसार आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही ऐतिहासिक घोषणा...
पुण्यात मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळतेय. मात्र, प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा लघुशंकेने मृत्यू झाला आहे. या...
गुजरात किनाऱ्याजवळ आलेल्या वादळामुळे खवळलेल्या समुद्रात तीन मच्छीमार बोटी बुडाल्या, 8 मच्छीमारांना वाचवण्यात आले. 12 गुजरातच्या बोटींनी महाराष्ट्रातील वसई बंदरात...
कल्याण पूर्वेतील खड्ड्यांनी रस्त्यांची दुरावस्था गंभीर झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यासाठी...
जळगावच्या एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे शेतात झोपलेल्या कुटुंबावर विजेचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे दुर्घटनांचा वाढता धोका....
लातूर तालुक्यात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी बदली निरोप समारंभात सरकारी खुर्चीवर बसून ‘याराना’ गाणं गायल्यामुळे सस्पेंड करण्यात आले. व्हिडिओ सोशल...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टनांपेक्षा जड वाहनांच्या वाहतुकीवर 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्टदरम्यान बंदी घालण्यात...
२६/११ मुंबई हल्ला हा भारताच्या सुरक्षेवर काळं सावट टाकणारा प्रसंग होता. जाणून घ्या हल्ल्याचा इतिहास, शौर्यगाथा आणि जगाला दिलेला धडा....
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून अतिवृष्टीमुळे १.४१ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण १ मीटरने...