पोपटांनी डाळिंब बाग उद्ध्वस्त १० वर्षांच्या लढ्यानंतर नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय, शेतकऱ्याला नुकसानभरपाईचे आदेश
वर्ध्यातील शेतकऱ्याच्या डाळिंब बागेचे पोपटांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले....