महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान; कर्जवसुलीवर एक वर्षाची सुट्टी
महाराष्ट्रात जून-ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान, शासनाने कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती दिली....
महाराष्ट्रात जून-ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान, शासनाने कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती दिली....
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व नाशिकसह पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. आजपासून अतिवृष्टीची शक्यता असून शहरातील...
मराठवाड्यातील पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे...
महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या, वाहतूक विस्कळीत झाली व नागरिकांमध्ये चिंता वाढली...