उष्माघात मृत्यू

उष्णतेच्या लाटा ठरल्या मानवाधिकाराचा मुद्दा NHRC चे 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला तातडीचे निर्देश

उष्माघातामुळे वाढणारे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 2019-2023 दरम्यान 3,712...

पुणे जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी: जुन्नरमध्ये शेतात काम करताना महिलेचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे शेतात काम करताना महिलेचा उष्माघाताने मृत्यू. निमगाव सावा परिसरातील घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ. पुणे २८ एप्रिल...