मुंबईत १५ मेपासून १०% पाणीकपात; धरणांमध्ये केवळ २७% साठा, पालिकेचे पाणी जपण्याचे आवाहन
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून 162 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू. धरणातील जलसाठ्यावर परिणाम. पुणे २२ एप्रिल २०२६...