धरण जलसाठा

मुंबईत १५ मेपासून १०% पाणीकपात; धरणांमध्ये केवळ २७% साठा, पालिकेचे पाणी जपण्याचे आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....

नाशिकमध्ये पाणीटंचाई तीव्र: 162 गावांना टँकरने पाणीपुरवठा, उन्हाचा वाढता तडाखा

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून 162 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू. धरणातील जलसाठ्यावर परिणाम. पुणे २२ एप्रिल २०२६...

You may have missed