मुलं पळविण्याच्या संशयावरून पालघरमध्ये चौघांचा घेराव; पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
पालघर जिल्ह्यातील दांडी गावात मुलं पळविण्याच्या संशयावरून चार जणांचा ग्रामस्थांनी घेराव घातला. पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली....
पालघर जिल्ह्यातील दांडी गावात मुलं पळविण्याच्या संशयावरून चार जणांचा ग्रामस्थांनी घेराव घातला. पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली....