महाराष्ट्र पुरस्थिती

मंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले, “15 मिनिटांत महाराष्ट्राच्या पुरस्थितीची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही.”...

पूरग्रस्त भागांची आमदार सुमीत वानखडेंनी तात्काळ पाहणी, नागरिकांना दिला दिलासा

आर्वीमध्ये पूरस्थिती पाहण्यासाठी आमदार सुमीत वानखडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. सायली मेमाणे पुणे १४ ऑगस्ट...

Raigad Flood Threat: 900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका, खारबंदिस्ती फुटण्याची भीती

Raigad जिल्ह्यातील पेण तालुक्यात खारबंदिस्तीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे 900 एकर शेतीवर पूराचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर...