महाराष्ट्र राजकारण

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री? महायुतीत मोठी राजकीय उलथापालथ; प्रकाश आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण. पुणे...

महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या घोषणेची शक्यता

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार का? मतदान कधी होणार, आयोगाची तयारी काय, जाणून घ्या सविस्तर अपडेट. पुणे १४...

विदर्भ वेगळा होणार का? उद्धव ठाकरे यांचे जोरदार विधान, महाराष्ट्राच्या अखंडतेवर मोठी भाष्य

उद्धव ठाकरे यांनी विदर्भ राज्याची मागणी फेटाळली. “महाराष्ट्र आणि विदर्भ अविभाज्य आहेत,” असे ते म्हणाले. विदर्भ–विभाजनाच्या चर्चेतूनच हिवाळी अधिवेशनात तापलेले...

महापालिका निवडणुका 2025: महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; कुठे एकत्र, कुठे स्वतंत्र लढणार?

महायुतीच्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित. मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये एकत्र तर पुणे-पिंपरीत वेगवेगळे लढणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसी बैठक....

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगर पंचायतींच्या निवडणूक निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक आदेश. २ डिसेंबर व २० डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबरला...

‘कायदा सर्वांसाठी समान आहे ? ‘ मुख्यमंत्र्यांची नाराजी; तरीही निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या राजकीय वादंगावर राज्य निवडणूक आयोगाने (SEC) आता कठोर...

फडणवीस-राऊतांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ? ‘त्या’ भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

मुंबई३ डिसेंबर २०२५ : सध्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच, एका अनपेक्षित भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी...

सुप्रिया सुळे यांची केंद्राला विनंती; “नवले पूल अपघाताचा ब्लॅक स्पॉट, तातडीने उपाययोजना करा”

नवले पुलावरील वाढत्या अपघातांवर सुप्रिया सुळे यांची गंभीर भूमिका. केंद्राला विनंती—नवले पूल अपघातमुक्त करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि नऱ्हे ते रावेत...

नगरपालिका निवडणुकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण वाढतंय – बच्चू कडूंचा गंभीर आरोप

आमदार बच्चू कडू यांनी नगरपालिका निवडणुकांवर भाष्य करत धार्मिक ध्रुवीकरण वाढल्याचा आरोप केला. राज्यभरातील निवडणुका ‘धर्मयुद्धा’सारख्या होत असल्याची टीका. सायली...

बारामतीत ‘10,000 रुपये आणि 1BHK घर’चे गाजलेले आश्वासन! काळूराम चौधरी कोण आणि त्यांचा प्रवास कसा?

बारामती नगरपरिषद निवडणुकीत काळूराम चौधरी यांनी प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये आणि 1BHK घर देण्याचे आश्वासन दिल्याने राज्यभर चर्चा. BSP चे...