माऊलींच्या रथाच्या बैलजोडीचा वाद अखेर मिटला! वारीच्या इतिहासात प्रथमच तीन बैलजोड्या ओढणार पालखी रथ
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला रानवडे कुटुंबातील वाद अखेर मिटला. यंदा वारीच्या इतिहासात प्रथमच एकाच घरातील तिघांना...