हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा विजय; पीएमआरडीएकडून १० दिवसांत नालेसफाई, रस्त्यांचे डागडुजी आणि मलबा हटवण्याचे आश्वासन
हिंजवडीतील दयनीय रस्त्यांची आणि नाल्यांची स्थिती सुधारण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला. पीएमआरडीएने १० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे....