धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीवर विशेष ग्रामसभा घेण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन नुकसानीचा आढावा घ्यावा, अशी मागणी आमदार...