Maharashtra agriculture crisis

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारकडून कर्जवसुलीला १ वर्षांची स्थगिती

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुलीला १ वर्षांची स्थगिती. जिल्हा मध्यवर्ती बँकांना आदेश जारी. पुणे २७...

नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टी आणि आरक्षण नोंदी नसल्यामुळे घेतलं टोकाचं पाऊल

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील शेतकरी निवृत्ती कदम यांनी अतिवृष्टीमुळे पीक पाण्याखाली गेल्याने व आरक्षणाच्या नोंदी नसल्यामुळे आत्महत्या केली. घटनेची...