newsdotz

पुण्यात ई-रजिस्ट्रेशनद्वारे पाच वर्षांत ३१,७८५ दस्तावेजांची नोंदणी

पुण्यात ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमुळे पाच वर्षांत एकूण ३१,७८५ दस्तावेजांची सुरक्षित आणि पारदर्शक नोंदणी करण्यात आली. नोंदणी उपमहानिरीक्षक आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित...

मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ३२५ कोटींचा घोटाळा; भारतीय व परदेशी एजन्सींवर आरोप

मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स कंपनीत ३२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. स्थानिक संचालकाने EOW मध्ये तक्रार दाखल...

निलेश घायवाळचा वसुली पॅटर्नचा खुलासा; पासपोर्ट, खंडणी आणि राजकीय वरदहस्त — आरोप

पुण्यातील कुख्यात घुसखोर निलेश घायवाळविरुद्ध खंडणी, बनावट पासपोर्ट आणि राजकीय वरदहस्त यांच्या गंभीर आरोपांची शृंखला समोर आली आहे. पोलिस तपास...

गणेश नाईकांचा दावा : युती होवो अथवा न होवो, नवी मुंबईचा महापौर मीच

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार. नवी मुंबईकरांनी आम्हाला सतत साथ दिली आहे आणि...

यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिका प्रभाग रचना फायनल

यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग व 58 नगरसेवक राहणार, निवडणुकांसाठी...

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेसमोर घोषणाबाजी करत त्यांनी मागण्या मान्य करण्याचा इशारा दिला....

हवामान विभागानुसार ऑक्टोबरमध्ये देशात अधिक पावसाचा अंदाज; महाराष्ट्रातही भरपूर पाऊस

हवामान विभागानुसार ऑक्टोबरमध्ये भारतात सरासरीपेक्षा 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची...

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; श्वानावर हल्ला

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे भरदिवसा बिबट्याने श्वानावर हल्ला केला. घरातील मुलांनी आरडाओरडा करून श्वानाला वाचवले, घटना थेट कॅमेऱ्यात कैद झाली....

देवेंद्र फडणवीस : सायबर क्राइम हा मोठा आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सायबर क्राइम वाढत आहे, त्यावर नियंत्रणासाठी नवीन सेंटर तयार, महाराष्ट्रात सायबर जागरुकता महिना साजरा करणार आहोत.”सायली...

मंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले, “15 मिनिटांत महाराष्ट्राच्या पुरस्थितीची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही.”...

You may have missed