newsdotz

यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत ११२ कोटींचा घोटाळा; भाजप नेते आणि माजी आमदारपुत्रावर गुन्हा

साताऱ्यातील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. भाजप नेते शेखर चरेगावकर आणि माजी...

‘राकेश किशोर’ यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी; न्यायव्यवस्थेवर हल्ल्याचा तीव्र निषेध

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी...

मुंबईचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू तीन वर्षांत पूर्ण; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले की वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प तीन वर्षांत...

अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी तिघांकडून हॉटेलचालकाला बेदम मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

शिवशंकर कॉलनी परिसरात अवघ्या 1230 रुपयांच्या बिलावरून हॉटेलमधील वाद पेटला. तिघांनी हॉटेल चालक आणि वेटरला लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली....

म्हाडाच्या ५,३५४ घरांसाठी आज सोडत; उपमुख्यमंत्री शिंदे आणि गृहनिर्माण मंत्र्यांची उपस्थिती

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज म्हाडाच्या ५,३५४ घरांसाठी सोडत होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या उपस्थितीत १,५८,४२४ अर्जदार आपले...

३० दिवसांत जमीन मोजणी: महसूल मंत्री बावनकुळे यांचा प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणारा क्रांतिकारी निर्णय

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की आता जमीन मोजणी फक्त ३० दिवसांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रभर प्रलंबित मोजणी...

कल्याण डीसीपी ऑफिससमोर काँग्रेस आदोलन; नाना पगारेच्या विधानावर वाद

कल्याणमध्ये काँग्रेसचे आदोलन सुरू असून जेष्ठ पदाधिकारी नाना पगारे यांच्या वादग्रस्त विधानावरून वाद पेटला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळही उपस्थित. सायली...

मुंबईतून मान्सूनची माघार; राज्यात हवामान स्थिर आणि कोरडे राहण्याची शक्यता

मुंबईतून मान्सून अधिकृतरीत्या निघून गेला, पुढील २–३ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची माघार होण्याची शक्यता. हवामान विभागाने राज्यात स्थिर आणि कोरडे...

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान; कर्जवसुलीवर एक वर्षाची सुट्टी

महाराष्ट्रात जून-ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान, शासनाने कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती दिली....

जगात पहिल्या नंबरची जिल्हा परिषद शाळा; दत्तात्रय वारे गुरुजींवर बदली संकट

खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषदेच्या शाळेनं T4 Education आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तरीही गुरुजी दत्तात्रय वारे यांना बदलीची धास्ती...

You may have missed