कमी पटसंख्या असली तरी शाळा बंद होणार नाहीत! शिक्षकांसाठी दिलासादायक निर्णय, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
विद्यार्थीसंख्या कमी असली तरी राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. शिक्षक बदली...