pune

Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा; गणेश भक्तांना सुरक्षा कवच

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा अपघात झाल्यास गणेश भक्तांना...

नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना : ठाकरे गटाचा भाजपा-शिंदे गटावर पक्षपातीपणाचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप प्रभागरचनेवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही रचना केल्याचा आरोप करीत...

भारतीय शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्स-निफ्टी वाढीच्या मार्गावर | Gift Nifty Positive

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या व्याजदर कपातीच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचा माहोल. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर.सायली...

शिंदे–फडणवीस यांच्यात मतभेद? नगरविकास विभागावरून नाराजी व्यक्त

महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीत शिंदे–फडणवीस यांच्यातील मतभेदांवरून पुन्हा चर्चा. नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीस नाराज, अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश. सायली मेमाणे...

पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; रुग्णालयाला आरोग्य विभागाची नोटीस

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाला असून आरोग्य विभागाने संबंधित खाजगी रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. तपासाची...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : आरपीएफ पुण्यातील तीन हरवलेले अल्पवयीन मुलं सुरक्षित शोधण्यात यश

पुण्यात आरपीएफच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत हरवलेले तीन अल्पवयीन मुलं सुरक्षित शोधण्यात आली. पेड्डापुरमहून हरवलेली ही मुलं मुंबईकडे जात असताना...

एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी आगाऊ पगार | परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील महिन्याचा पगार गणपतीपूर्वी देण्याचे आदेश दिले. वित्त मंत्रालयाकडे...

भटक्या कुत्र्यांबाबत Supreme Court चा मोठा निर्णय | शेल्टर आदेशाला स्थगिती

Supreme Court ने भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शेल्टरमध्ये ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती देत, नसबंदी व लसीकरण अनिवार्य केले आहे....

पुण्यात पावसाचा जोर ओसरला; शहरात हलक्या सरी, धरणे मात्र जलाशयाने भरले

पुण्यात गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर पावसाचा जोर ओसरला आहे. धरणे जलाशयाने भरली असून विसर्गामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली...

राज्यावर अस्मानी संकट : अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आठ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दत्तात्रय भरणे...