महाराष्ट्र

तिलक वर्माने मने जिंकली! आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानवर भारताचा विजय

आशिया चषक 2025 फायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला. तिलक वर्मा ठरला सामन्याचा हिरो, तर रिंकू सिंहच्या चौकाराने...

एकनाथ शिंदेंनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा; किनारपट्टी जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे आणि मनुष्यहानी...

Mumbai Weather Alert: आज मुंबई, ठाणे आणि पालघरला यलो अलर्ट; महापालिका सतर्क

IMD ने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देत महापालिकांना सतर्कतेच्या सूचना....

Palghar News: चिकन लॉलीपॉपच्या हट्टावरून आईकडून मुलाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

पालघरमधील धनसार काशिपाडा येथे नवरात्रौत्सवात मुलांच्या हट्टावरून आईनेच मुलांना बेदम मारहाण केली. यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी...

LPG Portability Plan: मोबाईलप्रमाणे बदला तुमची गॅस कंपनी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LPG Portability Plan मुळे ग्राहकांना आता गॅस कंपनी बदलण्याची मुभा मिळणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखेच हे नवे नियम ग्राहकांना उत्तम...

निलेश घायवळने पासपोर्टसाठी दाखवला बनावट पत्ता

कुख्यात गुंड निलेश घायवळने लंडन पळण्यासाठी अहिल्यानगरचा बनावट पत्ता पासपोर्टसाठी वापरला पुणे २८ सप्टेंबर २०२५ : पुणे: कुख्यात गुंड निलेश...

Devendra Fadnavis Meet PM Modi: महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ मदतीचा मोठा निर्णय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ मधून मदतीची मागणी केली;...

लामकानावाडी तलाव ओव्हरफ्लोने घरात पाणी शिरल्याची धोकादायक घटना

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लामकानावाडी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने लाडसावंगी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची चिंता वाढली, पावसाळ्यातील परिस्थिती चिंताजनक. सायली मेमाणे...

मुंबई पाणीसाठा अपडेट: सातही धरणं काठोकाठ भरली, शहरासाठी 99%हून अधिक पाणी उपलब्ध

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली असून, मोरडकसागर, विहार आणि तुळशी धरणांमध्ये 100% पाणीसाठा आहे. शहरासाठी आवश्यक पाणी मोठ्या...

मुंबईची परंपरा जपताना आधुनिकतेकडे वाटचाल – सचिन तेंडुलकरचे विचार

सचिन तेंडुलकर मुंबईशी असलेल्या घट्ट नात्यावर बोलतात, बालपणीच्या आठवणी, क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आणि शहराची परंपरा जपण्याचे महत्त्व यावर भर देतात....

You may have missed