महाराष्ट्र

जळगावमध्ये विजेच्या धक्क्यामुळे पाच जणांचा मृत्यू; मुसळधार पावसाचा भीषण परिणाम

जळगावच्या एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे शेतात झोपलेल्या कुटुंबावर विजेचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे दुर्घटनांचा वाढता धोका....

लातूर तहसीलदार गाणं गायल्यामुळे सस्पेंड; सरकारी नियमांचे उल्लंघन

लातूर तालुक्यात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी बदली निरोप समारंभात सरकारी खुर्चीवर बसून ‘याराना’ गाणं गायल्यामुळे सस्पेंड करण्यात आले. व्हिडिओ सोशल...

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी लागू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टनांपेक्षा जड वाहनांच्या वाहतुकीवर 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्टदरम्यान बंदी घालण्यात...

२६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश : मुंबई हल्ल्याचा इतिहास आणि धडा

२६/११ मुंबई हल्ला हा भारताच्या सुरक्षेवर काळं सावट टाकणारा प्रसंग होता. जाणून घ्या हल्ल्याचा इतिहास, शौर्यगाथा आणि जगाला दिलेला धडा....

गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण उघडले; वैनगंगा नदीत १.४१ लाख क्युसेक विसर्ग

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून अतिवृष्टीमुळे १.४१ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण १ मीटरने...

नवी मुंबईत रोहित पवार आक्रमक: सत्तेशी तडजोड नाही, गरीबांसाठी लढणार निर्धार

नवी मुंबईत रोहित पवार यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवर टीका करत सत्तेशी कधीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला. गरीब व...

संगमनेरमध्ये किर्तनकार भंडारे विरोधात थोरात समर्थकांचा मोर्चा

संगमनेरमध्ये किर्तनकार बापू भंडारे यांच्या विरोधात थोरात समर्थकांचा मोर्चा निघाला. या मोर्चात बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले....

गडचिरोलीत पोलिसांची माणुसकी; आजारी आरोग्यसेविकेसाठी हेलिकॉप्टरची मदत, वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती असतानाही पोलिसांनी मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. गंभीर आजारी आरोग्यसेविकेला हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात पोहोचवून वेळेत उपचार मिळवून दिले....

महाराष्ट्र काँग्रेसची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या

महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या प्रचंड नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. ओला दुष्काळ जाहीर करून...

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी खुशखबर, मंडप शुल्क माफ

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ महापालिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी मंडप शुल्क माफ केले. उत्सव...

You may have missed