महाराष्ट्र

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७: उरले फक्त ७९१ दिवस, नियोजनावर प्रश्नचिन्ह

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ ला उरलेत केवळ ७९१ दिवस, पण अद्याप अंतिम आराखडा, निधी व गर्दी व्यवस्थापन ठरलेलं नाही. तयारीची...

राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

महाराष्ट्रात आता विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासूनच बेसिक सैनिकी प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.सायली मेमाणे,प्रतिनिधी न्यूज डॉट्स. पुणे ३ जून २०२५...

संत ज्ञानेश्वर पालखी 2025: बैलजोडीचा मान कुठल्या घराण्याला मिळाला

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात यंदा बैलजोडीचा कुठल्या घराण्याला मिळाला आहे. कोणत्या बैलजोड्या वापरण्यात येणार, कुठून खरेदी झाल्या, याची संपूर्ण...

रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’, संभाजीराजे छत्रपतींची माहिती

संभाजीराजे छत्रपतींची माहिती यांनी रायगड किल्ल्यावर उत्खननात ‘यंत्रराज’ हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडल्याची माहिती दिली. हा ऐतिहासिक ठेवा रायगडाच्या स्थापनेचा...

बकरी ईद पशु बाजार बंदी: गौसेवा आयोगाच्या निर्णयावर वाद, मुस्लिम समाज आक्रमक

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ ते ८ जून दरम्यान पशु बाजार बंद ठेवण्याचा निर्णय गौसेवा आयोगाने घेतला आहे. मुस्लिम समाजाने याला...

राहुल गांधी सावरकर बदनामी प्रकरण: पुणे कोर्टाकडून मातृवंशावळ मागणीची याचिका फेटाळली

राहुल गांधी सावरकर बदनामी प्रकरणात पुणे कोर्टाने सावरकर कुटुंबाच्या मातृवंशावळीबाबतची राहुल गांधींची याचिका फेटाळली. पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे.सायली...

एसटीला देशात पहिल्या क्रमांकाची परिवहन संस्था बनवणार – मंत्री सरनाईक

एसटीच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य – स्मार्ट एसटी, ऑनलाईन बदली व १५% सवलतीच्या योजनांची घोषणा.टिकम...

राज्यात नवे महाबळेश्वर पर्यटनस्थळ; एकनाथ शिंदे यांनी दिले प्रकल्पाला वेग देण्याचे आदेश

राज्यात सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्प आकारास; 294 गावे समाविष्ट, निसर्ग पर्यटनस्थळ, औषधी वनस्पती, रोजगारासाठी महत्त्वाकांक्षी विकाससायली मेमाणे,पुणे : ३१...

अमेरिकेच्या व्हिसा धोरणात बदल; हजारो भारतीयांना देशात परत पाठवले

अमेरिका स्थलांतर धोरणात बदल करत असून त्याचा भारतीय नागरिकांवर मोठा परिणाम होत आहे. जानेवारी 2025 पासून अनेकांना परत पाठवण्यात आले.सायली...

महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? शरद पवार-फडणवीस जवळीक आणि महाविकास आघाडीत फाटाफूट?

महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का? शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक, उद्धव ठाकरे गटाचे टीकेचे बाण, आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींमुळे...