Home

मुंबई, ठाणे, कोकण व मराठवाड्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवस महत्त्वाचे

मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून. मराठवाड्यात पावसाची हजेरी शेतकऱ्यांसाठी दिलासा.सायली मेमाणे पुणे...

हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंचा अचानक टेरेसवर उतरणे; मॉकड्रिलमुळे घबराट

पुण्याच्या हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंनी हेलिकॉप्टरमधून कंपनीच्या टेरेसवर उतरण्यामुळे घबराट पसरली. ही कारवाई मॉकड्रिल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सायली...

घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला असून देशात राष्ट्रीय...

पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट; राजू पाटील यांचे प्रयत्न यशस्वी

पलावा उड्डाणपुलाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत माजी आमदार राजू पाटील यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या मागणीनुसार आता व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश देण्यात...

भारताची पहिली बुलेट ट्रेन: मार्ग, तिकीट दर, थांबे आणि संपूर्ण माहिती

भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. स्टेशन, तिकीट दर, सुरू होण्याची तारीख आणि प्रकल्पाचे फायदे याची...

PM मोदींचा अमेरिकेला इशारा: शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही

अमेरिकेने भारतावर आयात शुल्क वाढवल्यानंतर PM मोदींनी स्पष्ट संदेश दिला आहे — भारताचे व्यापार धोरण शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितावरच आधारित...

स्मृती इराणी बनल्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ मध्ये तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांचे मानधन प्रति एपिसोड तब्बल 14 लाख...

भारत इंग्लंड कसोटी मालिका ड्रॉ; टीम इंडियासाठी लकी चार्म ठरला एक खेळाडू

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका ड्रॉ झाली असून, टीम इंडियामधील अनेक जखमी खेळाडूंमुळे अडचणी निर्माण झाल्या. तरीही एक खेळाडू लकी...

20 वर्षांचे कर्ज बाकी, 5 वर्षात इमारत कोसळण्याच्या मार्गावर – संभाजीनगरमधील रहिवासी चिंतेत

छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा परिसरात अवघ्या 5 वर्षांत नव्या बिल्डिंगची भीषण अवस्था; 20 वर्षांचे बँक हप्ते फेडायचे असतानाच रहिवासी मंदिरात रात्र...

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात, ९ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यात अवघ्या ७ महिन्यांत ८४ अपघात घडले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांमध्ये घट होण्यासाठी महामार्ग...

You may have missed