Home

महाराष्ट्र सरकारचा Social Media नियम: सरकारी बाबूंना टाळावा टीका‑टिप्पणी, उल्लंघनावर कारवाई

महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Social Media वापराबाबत कडक नियम जारी केले. धोरणांचा सार्वजनिक टीका करण्यास बंदी; उल्लंघन केल्यास अनुशासनात्मक कारवाई....

धुळे अपघात : एसटी बसचा ट्रकसोबत भीषण अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जवळ एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, आठ वर्षीय मुलीचा मृत्यू, २० जण जखमी; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता...

वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय कार्यालयातून 6.52 लाखांच्या IPL जर्सी चोरी; सुरक्षा रक्षक अटकेत

वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय कार्यालयातून 261 IPL 2025 जर्सी चोरीला गेल्याचा प्रकार उघड; सुरक्षा रक्षक फारुख खान याला ऑनलाइन जुगारासाठी जर्सी...

Nagpur GST विभागात दारूच्या पैशासाठी लिपिकाने फाईल्स विकल्या; विभागात खळबळ

Nagpur GST लिपिक मोहित गुंड याने दारूच्या पैशासाठी ऑफिसमधील सुमारे 100 किलो सरकारी फाईल्स भंगारात रद्दीच्या दराने विकल्या; सीसीटीव्ही फुटेजवरून...

समर्थ पोलिसांची कारवाई: घरफोडीप्रकरणी तिघांना अटक, २९ गुन्हे उघड

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे यांनी घरफोडी प्रकरणातील तिघांना अटक करून रोख रक्कम व हत्यारे हस्तगत केली आहेत. अटक आरोपींपैकी एकावर...

हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी: वाहन चोरीप्रकरणी ५ आरोपींना अटक, ११ दुचाकी जप्त

हडपसर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणी ३ आरोपी व २ विधीसंघर्षितांना अटक करत ११ दुचाकी हस्तगत केल्या. एकूण ११ गुन्हे उघड,...

खडकवासला धरणाजवळील बेकायदेशीर बंगले, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यावर गजब कार्रवाई! जलप्रदूषण टाळण्यासाठी बंदोबस्ताची तयारी

पुण्यातील खडकवासला धरणाजवळील बेकायदेशीर बंगले, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स जलप्रदूषणासाठी खतरा; कायद्याच्या मर्यादा ओलांडणाऱ्या २३ मालकांना नोटीस, लवकरच बंदोबस्ताची तयारी प्रक्रिया...

भारतीय रेल्वेतील जेवणावर तक्रारींचा पाऊस; २०२१ ते २०२५ दरम्यान १९,४२७ तक्रारी

भारतीय रेल्वेमधील अन्न गुणवत्ता चिंतेचा विषय ठरत असून २०२१ ते २०२५ दरम्यान तब्बल १९,४२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत...

वसई-विरार महापालिका अधिकारी ED च्या रडारवर; १२ ठिकाणी छापे

वसई-विरार महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ED ची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकाम प्रकरणी १२ ठिकाणी छापे. आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे तपास सुरू....

पावसाळी अधिवेशनानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक; जनहितासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

राज्याचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मराठा आरक्षण, महापुराची मदत, आणि शासकीय योजना अशा जनहिताच्या मुद्द्यांवर ठोस...

You may have missed