शेतकरी आंदोलन

Shaktipeeth Mahamarg Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 7 जुलैला मुंबईत धरणे आंदोलन

Shaktipeeth Mahamarg Protest: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी 7 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे...

पुरंदर विमानतळ प्रकल्पावर शेतकऱ्यांचे गंभीर सवाल 70% भूसंपादनाच्या दाव्यावर उपस्थित केले प्रश्न

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 70 टक्के भूसंपादनास संमती मिळाल्याच्या प्रशासनाच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबदला, निविदा प्रक्रिया आणि...

राजू शेट्टींचा फडणवीसांना इशारा: ऊस दर न ठरल्यास साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही!

ऊस दराच्या मागणीवरून राजू शेट्टी आक्रमक; ३,७५१ रुपये प्रतिटन दर आणि मागील हंगामातील तुटलेल्या उसासाठी २०० रुपये अतिरिक्त देण्याची मागणी....

अंतरवाली सराटीतील शेतकरी संघटनांची 2 नोव्हेंबरची बैठक रद्द; मनोज जरांगे पाटील यांची माहिती

अंतरवाली सराटी येथे 2 नोव्हेंबरला होणारी शेतकरी संघटनांच्या अध्यक्षांची बैठक रद्द करण्यात आली. नागपूरमधील बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे हा निर्णय...

राज्यातील कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा संप; साथी पोर्टल धोरणाविरोधात ८५ हजार दुकाने बंद

साथी पोर्टल फेज 2 धोरणाविरोधात राज्यभरातील ८५ हजार कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज एकदिवसीय संप. जळगाव जिल्ह्यातील ३,५००...

मनोज जरांगे पाटील: लवकरच शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन उभा करण्याची तयारी

मनोज जरांगे पाटील म्हणतात, शेतकऱ्यांवर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणे आवश्यक; लवकरच बैठक घेऊन मोठं आंदोलन उभारणार. सायली...

पंढरपूर शेतकऱ्यांचा संताप: झेंडूला 10 रुपये किलो देखील भाव नाही, फुलं रस्त्यावर फेकली

पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी झेंडू फुलांच्या किंमती न मिळाल्याने संताप व्यक्त केला; दिवाळीच्या सणापूर्वी फुलं रस्त्यावर फेकली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान...

सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणस्थळी रोहित पवार दाखल

सिल्लोडमध्ये सरपंच मंगेश साबळे उपोषणाला बसले असून शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपस्थित....

जालना: ऊस कपातीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

राज्य सरकारने ऊस उत्पादनावर प्रति टन १५ रुपयांची कपात करण्याच्या निर्णयाचा जालना जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. संघटनेने...

ज्योती वाघमारेचा म्हणणं: शेतकऱ्यांचा आवाज उठवणं गुन्हा नाही; टेंडर टक्केवारीचा आरोप नाकारला

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणे गुन्हा असल्याचा आरोप नाकारला. त्यांनी टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केल्याचा आरोप खोटा...

You may have missed