Heat stroke deaths

उष्णतेच्या लाटा ठरल्या मानवाधिकाराचा मुद्दा NHRC चे 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला तातडीचे निर्देश

उष्माघातामुळे वाढणारे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 2019-2023 दरम्यान 3,712...