Human wildlife conflict

चंद्रपुरात वाघांची संख्या 300 पार वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 300 च्या जवळ पोहोचली. वाढता अधिवासाचा ताण, मानव-वन्यजीव संघर्ष आणि जंगलालगतच्या गावांतील हालचालींमुळे प्रभावी व्यवस्थापनाची गरज....

वन्य प्राण्यांचा वाढता धोका: 10 महिन्यांत 47 मृत्यू, पाच वर्षांत 377 जणांचा बळी

मानवी वसाहतींमध्ये वाघ-बिबट्यांचा वाढता वावर चिंताजनक; 10 महिन्यांत 47 मृत्यू, पाच वर्षांत 377 जणांचा बळी, वनविभागाची धक्कादायक आकडेवारी. पुणे २२...