maharashtra

लामकानावाडी तलाव ओव्हरफ्लोने घरात पाणी शिरल्याची धोकादायक घटना

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लामकानावाडी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने लाडसावंगी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची चिंता वाढली, पावसाळ्यातील परिस्थिती चिंताजनक. सायली मेमाणे...

मुंबई पाणीसाठा अपडेट: सातही धरणं काठोकाठ भरली, शहरासाठी 99%हून अधिक पाणी उपलब्ध

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली असून, मोरडकसागर, विहार आणि तुळशी धरणांमध्ये 100% पाणीसाठा आहे. शहरासाठी आवश्यक पाणी मोठ्या...

मुंबईची परंपरा जपताना आधुनिकतेकडे वाटचाल – सचिन तेंडुलकरचे विचार

सचिन तेंडुलकर मुंबईशी असलेल्या घट्ट नात्यावर बोलतात, बालपणीच्या आठवणी, क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आणि शहराची परंपरा जपण्याचे महत्त्व यावर भर देतात....

Pune Rain Update 2025: पुण्यात पुढील 48 तास अतिमुसळधार, रेड अलर्ट जारी

पुण्यात 28-29 सप्टेंबरला रेड आणि ऑरेंज अलर्ट; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पुढील 48 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागानुसार...

बुलढाणा शेतकरी आत्महत्या: 21 वर्षीय संतोष केदारने गळफास घेऊन संपवलं जीवन

बुलढाणा, चिखली तालुक्यातील शेतकरी संतोष केदार (वय 21) ने कर्जबाजारीपण आणि अतिवृष्टीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणि...

पीव्हीआरमध्ये भारत-पाक सामना : शिवसेना ठाकरे गटाचा विरोध

जुहू येथील पीव्हीआर सिनेमात आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवला जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर विरोध व्यक्त करण्यात आला....

PMRDA चा वादग्रस्त प्रारूप विकास आराखडा रद्द; पुणे महापालिकेकडे 23 गावांचा विकास आराखडा जाण्याची शक्यता

राज्य सरकारने पीएमआरडीएचा वादग्रस्त प्रारूप विकास आराखडा रद्द केला. पुणे महापालिकेकडे समाविष्ट 23 गावांचा विकास आराखडा जाण्याची शक्यता आहे. अधिकृत...

राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा धाडसी निर्णय

महाराष्ट्रातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिफारशींनंतर रद्द. शैक्षणिक गुणवत्ता व नियमभंग यामुळे राज्य तंत्रशिक्षण विभागाने घेतला...

बुलढाणा: मुलाने आई-वडिलांची हत्या, शेतीच्या वादातून थरारक घटना

बुलढाणा जिल्ह्यातील सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केली. शेतीच्या जमीन वादातून ही धक्कादायक घटना घडली, आरोपीला पोलिसांनी अटक...

IND vs PAK Final 2025 : दुबईतील हवामान, खेळपट्टी आणि सुपर ओव्हरची शक्यता

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. दुबईतील हवामान, खेळपट्टीचा फायदा आणि सुपर ओव्हर खेळली जाईल...

You may have missed