गणेश नाईकांचा दावा : युती होवो अथवा न होवो, नवी मुंबईचा महापौर मीच
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार. नवी मुंबईकरांनी आम्हाला सतत साथ दिली आहे आणि...
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार. नवी मुंबईकरांनी आम्हाला सतत साथ दिली आहे आणि...
यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग व 58 नगरसेवक राहणार, निवडणुकांसाठी...
कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेसमोर घोषणाबाजी करत त्यांनी मागण्या मान्य करण्याचा इशारा दिला....
हवामान विभागानुसार ऑक्टोबरमध्ये भारतात सरासरीपेक्षा 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची...
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले, “दोर जळाला पण पीळ नाही गेला.” तसेच त्यांनी आमदारकीवरूनही निशाणा साधला. सायली...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सायबर क्राइम वाढत आहे, त्यावर नियंत्रणासाठी नवीन सेंटर तयार, महाराष्ट्रात सायबर जागरुकता महिना साजरा करणार आहोत.”सायली...
मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले, “15 मिनिटांत महाराष्ट्राच्या पुरस्थितीची पाहणी केलेल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही.”...
पूर्व NSG कमांडो बजरंग सिंग यांना राजस्थान पोलिसांनी 200 किलो गांजासह अटक केली. 26/11 मुंबई हल्ल्यातील नायक आता ड्रग तस्करीच्या...
निफाड (नाशिक)मध्ये पाच महिन्यांपासून सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, करपा यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे....
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केएल राहुलने ११४ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकावून आपला प्रभावी...