pune

मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक....

छत्रपती संभाजीनगरात गोट्या महाराजच्या घरी गांजाची शेती; पोलिसांचा मोठा छापा

छत्रपती संभाजीनगरात ‘गोट्या महाराज’च्या घरी गांजाची शेती उघड झाली आहे. पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून एकाला...

टॅरिफ लागू झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण, १ सप्टेंबरला मोठा बदल

१ सप्टेंबरपासून लागू झालेल्या टॅरिफनंतर सोन्याच्या किमतीत बदल दिसून आला आहे. आज २४ कॅरेट सोने १०० रुपयांनी स्वस्त होऊन १,०२,५००...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाबाहेरील सुरक्षेत वाढ

मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस असून मराठा आरक्षणावर आंदोलक आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात घुसण्याच्या इशाऱ्यानंतर मंत्रालयाबाहेरील...

सप्टेंबरपासून मोठे बदल: ITR, आधार अपडेट, UPS आणि क्रेडिट कार्ड नियमांचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम

सप्टेंबर 2025 पासून पैशांशी संबंधित महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. ITR भरण्याची शेवटची तारीख, आधार अपडेटची अंतिम मुदत, UPS नियमांमध्ये...

चिंचवड संपादरम्यान कामगाराच्या मृत्यूनंतर एक्झाइड इंडस्ट्रीजवरचे आरोप फेटाळले

व्यवस्थापनावरील सर्व आरोप “बिनबुडाचे आणि कंपनीची बदनामी करणारे” असल्याचे एक्झाईडने स्पष्ट केले. पुणे, ३० ऑगस्ट – चिंचवड येथील एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये...

ठाण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त

ठाण्यात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. राजस्थानातील तस्कर सुमित कुमावतला अटक करून तब्बल 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त....

गोकुळ दूध दरवाढ: म्हैस व गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर १ रुपयाने वाढले

गोकुळ दूध संघाने म्हैस व गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी...

ईद-ए-मिलादपूर्वी परिमंडळ-५ कार्यालयात मस्जिद ट्रस्टी व मिरवणूक आयोजकांची बैठक

ईद-ए-मिलाद सणाच्या तयारीसाठी परिमंडळ-५ कार्यालयात मस्जिद ट्रस्टी, मौलाना व मिरवणूक आयोजकांची बैठक झाली. वाहतूक समस्या, मार्गावरील अडचणी व शासनाच्या सूचनांवर...

महाराष्ट्रात एका दिवसात ₹३४,००० कोटींची गुंतवणूक, ३३,००० नवीन रोजगारनिर्मिती

महाराष्ट्र सरकारने एका दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करून ₹३४,००० कोटींची गुंतवणूक मिळवली. या गुंतवणुकीमुळे ३३,००० पेक्षा जास्त नवीन रोजगाराच्या...

You may have missed