Mumbai Rain: पावसामुळे 12 जणांचा मृत्यू नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केले दुःख, बाधित कुटुंबांना मदतीची मागणी
मुंबईतील मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले. बाधित कुटुंबांना तातडीची मदत आणि नुकसानभरपाई...