save water Mumbai

मुंबईत १५ मेपासून १०% पाणीकपात; धरणांमध्ये केवळ २७% साठा, पालिकेचे पाणी जपण्याचे आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....

You may have missed