मुंबईत १५ मेपासून १०% पाणीकपात; धरणांमध्ये केवळ २७% साठा, पालिकेचे पाणी जपण्याचे आवाहन
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त २७% जलसाठा शिल्लक असल्याने १५ मेपासून १०% पाणीकपात लागू. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन....
मुंबईच्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून महत्त्वाच्या ठरत असलेल्या गारगाई पाणी प्रकल्पात कंत्राटदाराने दर ७% कमी केल्याने २६८.८० कोटींची बचत. प्रकल्पातून ४४०...