Home

FSSAI भरती 2026 : विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, 26 जूनपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

FSSAI Recruitment 2026 अंतर्गत ग्रुप-A, ग्रुप-B आणि ग्रुप-C पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 26 जून 2026 पर्यंत...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात पुणे-नागपूर लक्झरी बस ट्रकवर आदळली, 25 प्रवासी जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पुणे-नागपूर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. बस ट्रकच्या मागे आदळल्याने 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी...

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर सरसकट कर्जमाफी मिळाली असती”; शिवसेना नेत्यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते...

मलंगगड मुक्तीचा प्रश्न अंतिम टप्प्यात? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर चर्चांना उधाण

डोंबिवलीतील कार्यक्रमात मलंगगड मुक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. रवींद्र चव्हाण, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक...

मुंबईत हॉकर्सना QR कोड स्मार्ट आयडी अवैध फेरीवाल्यांनाही मिळणार लाभ? भाजप आमदारांची मोठी मागणी

मुंबईत हॉकर्ससाठी QR कोड आधारित स्मार्ट आयडी कार्ड वितरण सुरू असताना अवैध फेरीवाल्यांनाही त्याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे....

पुण्यात पाणी कपातीचे संकट गडद! सोमवारपासून निर्बंधांची शक्यता ‘सेव्ह वॉटर’ मोहीम राबवणार

पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा घटल्याने पाणी कपातीची शक्यता वाढली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी अहवाल मागवला असून शहरात ‘सेव्ह वॉटर’...

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार दत्तात्रय भरणेंची घोषणा, सरकारवर 36,585 कोटींचा भार

महाराष्ट्रात 56 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार या योजनेसाठी राज्य सरकारवर 36,585 कोटी रुपयांचा मोठा...

वानवडी पोलिसांची विशेष मोहीम केदारी चौक आणि संविधान चौकात अतिक्रमण व वाहतूक नियम भंगाविरोधात कारवाई

पुण्यातील केदारी चौक आणि संविधान चौक परिसरात वानवडी पोलिसांची विशेष कारवाई. अतिक्रमण, फूटपाथवरील हातगाड्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक...

महाराष्ट्रात मधुमेहाचा धोका वाढला! प्रत्येक सहा प्रौढांमागे एक जण डायबेटीसच्या विळख्यात

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक सहा प्रौढांमागे एक जण डायबेटीसग्रस्त असून लठ्ठपणा, ताणतणाव...

मुंबईच्या BKC मध्ये देशातील पहिला ‘कार-फ्री फ्रायडे’ उपक्रम; नो कार, नो कॅब, फक्त सार्वजनिक वाहतूक

मुंबईतील BKC मध्ये ‘कार-फ्री फ्रायडे’ मोहिमेची सुरुवात. 2 लाख कर्मचाऱ्यांना कार आणि कॅबऐवजी मेट्रो, ट्रेन व बसने प्रवास करण्याचे आवाहन....