Mumbai Water Crisis

Mumbai Water Crisis: मुंबईच्या सात धरणांत फक्त 7% पाणीसाठा वैतरणा-तानसा धरणे संकटात, जुलैच्या पावसाकडे मुंबईकरांचे लक्ष

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 7 टक्क्यांवर आला आहे. वैतरणा आणि तानसा धरणे जवळपास रिकामी झाली असून, जुलैतील...

Mumbai Water Crisis: जलसंकटावरून BMC सभागृहात गदारोळ नगरसेवकांची स्वतंत्र मास्टर प्लानची मागणी

मुंबईतील वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी सभागृहात नगरसेवक आक्रमक झाले. जलस्रोत संवर्धनासाठी स्वतंत्र मास्टर प्लान तयार करण्यासह बंद बोरवेलचे पुनरुज्जीवन करण्याची...

मुंबईची तहान वाढली! 7 तलावांमध्ये फक्त 10.72% पाणीसाठा शिल्लक मान्सूनच्या प्रतीक्षेत मुंबईकर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 10.72 टक्क्यांवर घसरला आहे. भातसा, तानसा, मोडक सागर, वैतरणा तलावांची स्थिती चिंताजनक असून मान्सूनच्या...