महाराष्ट्र

पालघरमध्ये सचिन तेंडुलकरचा ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ मास्टरस्ट्रोक; गुहिर गाव सौर ऊर्जेने उजळणार

पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहिर गावात सचिन तेंडुलकर फाउंडेशन, श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया आणि स्प्रेडिंग हॅपिनेस फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’...

पवारांच्या ‘मोदीबागेत’ कुटुंबिक सलोख्याचा प्रयत्न की राजकीय रणनीती?

पुणे २८ एप्रिल २०२६ : पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुण्यातील 'मोदीबाग' या निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांचा मोठा स्नेहमेळावा...

पोपटांनी डाळिंब बाग उद्ध्वस्त १० वर्षांच्या लढ्यानंतर नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय, शेतकऱ्याला नुकसानभरपाईचे आदेश

वर्ध्यातील शेतकऱ्याच्या डाळिंब बागेचे पोपटांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले....

पुणे जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी: जुन्नरमध्ये शेतात काम करताना महिलेचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे शेतात काम करताना महिलेचा उष्माघाताने मृत्यू. निमगाव सावा परिसरातील घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ. पुणे २८ एप्रिल...

महाराष्ट्रात टीबीचा वाढता धोका: 11,091 गावे ‘हाय रिस्क’ यादीत, आरोग्य यंत्रणा सतर्क

केंद्राच्या 100 दिवसांच्या मोहिमेत महाराष्ट्रातील 11,091 गावे क्षयरोगाच्या हाय रिस्क श्रेणीत. यवतमाळ, अमरावती, नाशिक, पुणे आदी जिल्ह्यांत विशेष अलर्ट; मोठी...

RCB ची ऐतिहासिक कामगिरी: दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेट्सनी दणदणीत विजय, जोश हेझलवूड ठरला सामनावीर

आयपीएल २०२६ मध्ये RCB ने अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा ७५ धावांत गुंडाळून ९ विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला. जोश हेझलवूडच्या...

संजय गायकवाड यांची ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदी, प्रकाशकाची मालमत्ता जप्ती आणि मरणोत्तर गुन्हा दाखल...

Mumbai–Pune Expressway १० पदरी होणार? टोलवसुली 2045 नंतरही 15 वर्षे वाढण्याची शक्यता

Maharashtra State Road Development Corporation कडून एक्सप्रेसवे १० पदरीकरणाचा प्रस्ताव; 15 हजार कोटी खर्च भरून काढण्यासाठी टोलवसुली 2045 नंतरही वाढवण्याची...

“न्यायाधीश महोदया, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही!”; अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक पत्र थेट हितसंबंधांवरच बोट

अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्तींवर हितसंबंधांचा संघर्ष असल्याचा आरोप करत लिहिलेल्या पत्रामुळे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित. प्रकरणाने कायदेशीर वर्तुळात खळबळ. पुणे...

पुण्यात उष्णतेच्या लाटेत दावूदी बोहरा समाजाची ‘Beat the Heat’ मोहीम 12 हजारांहून अधिक थंड पेयांचे वाटप

पुण्यात 42°C तापमानाच्या पार्श्वभूमीवर दावूदी बोहरा समाजाच्या स्वयंसेवकांनी ‘Beat the Heat’ मोहिम राबवत 12,000 हून अधिक थंड पेये वाटली. Project...

You may have missed